बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्ट्रा यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट!Maharashtra Rain Alert
Maharashtra Rain Alert : बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्र राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) या बदलामुळे राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ‘रेड’ आणि ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा जोर ३० सप्टेंबरपर्यंत कायम राहील. या कालावधीत … Read more