खरीप आणि रब्बी हंगाम साठी पीक कर्ज मर्यादेत मोठी वाढ; उसाला प्रति हेक्टर किती कर्ज मिळणार? crop loan
crop loan : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. येणाऱ्या खरीप आणि रब्बी हंगामासाठी राज्य सरकारने पीक कर्जाच्या नव्या मर्यादा जाहीर केल्या आहेत. उत्पादन खर्चात सतत होणारी वाढ लक्षात घेता सोयाबीन, कापूस, ऊस, द्राक्षे, हरभरा आदी प्रमुख पिकांसाठी कर्ज मर्यादेत १० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना पेरणी, खते, बियाणे, मजुरी आणि … Read more