अतिवृष्टीग्रस्तांना नुकसान भरपाई मंजूर; शेतकऱ्यांसाठी ₹७९६ कोटी. nuksan bharpai madat
nuksan bharpai madat अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या शासन निर्णयांनुसार, राज्यात अतिवृष्टी आणि पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांसाठी एकूण ₹ ७९६ कोटींहून अधिक रकमेची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे १५ जिल्ह्यांतील सुमारे ११ लाख शेतकऱ्यांना … Read more