PM किसान मानधन योजने’तून दरमहा ३,००० रुपये मिळणार pm kisan mandhan
pm kisan mandhan : द्धापकाळात आर्थिक सुरक्षिततेची चिंता असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासा देणारी बातमी आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘पंतप्रधान किसान मानधन योजने’मुळे आता शेतकऱ्यांच्या उतारवयाची चिंता दूर होणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वयाच्या ६० वर्षांनंतर दरमहा ३,००० रुपये पेन्शन मिळणार आहे. यामुळे त्यांचे वृद्धापकाळातील आयुष्य अधिक सुरक्षित होईल.pm kisan mandhan योजनेचा उद्देश … Read more