अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत राज्यातील ३० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार..!pik nuksan bharpa

pik nuksan bharpa

pik nuksan bharpa : ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील ३० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई देण्यासाठी सरकार लवकरच आर्थिक मदत देणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे १९५ … Read more