राज्यातील या तीन जिल्ह्याची नुकसान भरपाई मंजूर..!Nuksaan bharpaai
Nuksaan bharpaai: सध्याच्या नैसर्गिक आपत्तीमुळे, विशेषतः अतिवृष्टीमुळे, राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यंदाच्या पावसाळ्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमधील पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परभणी, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांमधील बाधित शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा मंजूर करण्यात … Read more