शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! खरीप पीक विमा भरपाईसाठी १३४ कोटी रुपयांना मंजुरी!Kharip pik vima 2020
Kharip pik vima 2020 : धाराशिव (औस्मानाबाद) जिल्ह्यातील हजारो शेतकरी बांधवांसाठी अखेर दीर्घ प्रतीक्षेचा अंत झाला आहे. खरीप हंगाम २०२० मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या भयंकर नुकसानीची भरपाई म्हणून राज्य सरकारने १३४.११ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी ९,००० रुपये इतकी रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या चिकाटीचा आणि न्यायालयीन … Read more