राज्यात परतीचा पाऊस सक्रिय; १२ ते १८ सप्टेंबरदरम्यान पंजाबराव डख यांचा जिल्हानिहाय अंदाज Panjabrao Dakh

Panjabrao Dakh

Panjabrao Dakh : राज्यात अखेर परतीच्या पावसाचे आगमन झाले असून, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज, १२ सप्टेंबर २०२५ पासून राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः १२ ते १८ सप्टेंबर या कालावधीत पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या अनपेक्षित पावसामुळे पिकांच्या नुकसानीची … Read more

पारंपरिक शेतीला फाटा, आल्याची लागवड! अवघ्या ३० गुंठ्यांतून शेतकरी झाला करोडपती.Ginger Farming

Ginger Farming

Ginger Farming :पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिल्यास कमी क्षेत्रातूनही मोठं उत्पन्न मिळवता येतं, हे कोपरगाव तालुक्यातील ओगदी गावातील शेतकरी मनोज गोणटे यांनी दाखवून दिलं आहे. त्यांनी फक्त ३० गुंठे जमिनीत आल्याची लागवड करून तब्बल २८० क्विंटलचं विक्रमी उत्पादन घेतलं. यातून त्यांना खर्च वजा जाता साडेचार लाखांचा निव्वळ नफा मिळाला आहे.Ginger Farming आधुनिक शेतीची निवड मनोज … Read more

नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नाही? ही आहेत कारणे Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता ९ सप्टेंबर २०२५ रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या हप्त्याचे वितरण झाले असून, राज्यभरातील सुमारे ९१.६५ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी २००० रुपये थेट त्यांच्या खात्यात मिळाले आहेत. या योजनेसाठी १८९२.६१ कोटी रुपयांचा निधी मंजूर … Read more

राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना, मिळणार ₹३०,००० अनुदान farmer subsidy scheme

farmer subsidy scheme

farmer subsidy scheme : महाराष्ट्रातील कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. राज्य शासनाने केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत ‘कोरडवाहू क्षेत्र विकास (RAD)’ कार्यक्रम सुरू केला आहे. या योजनेतून कोरडवाहू शेतकऱ्यांना ३०,००० रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, शेतीमधील जोखीम कमी करणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे हा … Read more

PM Kisan Mandhan Yojana :पंतप्रधान किसान मानधन योजनेतून शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षित; दरमहा मिळेल ₹३,००० पेन्शन

PM Kisan Mandhan Yojana

PM Kisan Mandhan Yojana : देशातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या अनेक महत्त्वाच्या योजनांपैकी पंतप्रधान किसान मानधन योजना ही एक प्रमुख योजना आहे. वाढत्या वयात शेतीचे काम करणे अवघड होते आणि आर्थिक उत्पन्नाची अनिश्चितता असते, अशा वेळी ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठा आधार बनत आहे. या योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना दरमहा ₹३,००० पेन्शन दिली … Read more

सोयाबीनच्या बाजारभावात मोठा बदल पाहा आजचे दर काय ?Soyabean Rate

Soyabean Rate

Soyabean Rate : महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी सोयाबीनच्या बाजारभावाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आज, १० सप्टेंबर २०२५ रोजी राज्यातील विविध बाजार समित्यांमधील सोयाबीनच्या दरांमध्ये काही प्रमाणात चढ-उतार दिसून येत आहे. मात्र, आगामी काळात दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. Soyabean Rate आजचे प्रमुख बाजारभाव (11सप्टेंबर 2025) खालील तक्त्यात महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमधील आजचे सोयाबीनचे … Read more

आज मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे शेतकऱ्यांना दिलासा देणारे मोठे 4 निर्णय Government Decision

Government Decision

Government Decision :आज, ९ सप्टेंबर २०२५ रोजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दरात सवलत देण्याला मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, शहरी पायाभूत सुविधांसाठी कर्ज उभारणीला आणि जलसंधारण प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी निधी देण्यालाही मंजुरी मिळाली … Read more

Ativrushti Nuksan 2025 :शेतकऱ्यांसाठी दिलासा; अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या या 29 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मदत मिळणार

Ativrushti Nuksan 2025

Ativrushti Nuksan 2025 : राज्यात खरीप हंगाम 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी आवश्यक असलेले पंचनामे आता अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव … Read more