अतिवृष्टी नुकसान भरपाई तातडीची मदत; २९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार! जिल्ह्यांची यादी पहा येथे Ativrushti Anudan
Ativrushti Anudan : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांना लवकरच मदत मिळणार आहे. राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जिल्ह्यांमधील १९१ तालुक्यांतील तब्बल ३६ लाख ११ हजार एकरांहून अधिक क्षेत्रातील पिकांचे पंचनामे अंतिम टप्प्यात आले आहेत. पंचनाम्याची प्रक्रिया … Read more