शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; रस्ते होणार डिजिटल. farm road technology

farm road technology

farm road technology राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते’ योजनेनंतर सरकारने आता शेतरस्त्यांना अधिक बळकटी देण्यासाठी एक क्रांतिकारक पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती तर सुधारेलच, पण शेतकऱ्यांचे अनेक वर्षांपासूनचे वादही संपुष्टात येतील. शेतात जाण्यासाठी योग्य आणि कायदेशीर रस्ता असणे ही शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. … Read more