अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा! या 8 जिल्ह्यांसाठी भरपाई मंजूर!district Nuksan List Update
district Nuksan List Update : राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे. २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते, त्यांच्यासाठी राज्य शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, राज्यात सुमारे ३९ लाख एकर शेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज असून, यासाठी ३००० कोटी रुपयांहून अधिक निधीची गरज भासेल. सध्या, राज्यातील … Read more