अतिवृष्टी ने पिकाचे नुकसान झालंय अशी करा तक्रार! crop loss intimation
crop loss intimation खरीप हंगाम 2025 मध्ये अनेक शेतकऱ्यांनी पिकाचा विमा काढला, पण दुर्दैवाने अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. अशा परिस्थितीत, बाधित शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे तक्रार नोंदवणे आवश्यक आहे का आणि ती कशी करावी, याबद्दल अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहेत. यासंदर्भात सविस्तर माहिती आणि WhatsApp द्वारे तक्रार नोंदवण्याची सोपी प्रक्रिया आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो … Read more