अतिवृष्टी नुकसान भरपाई तातडीची मदत; २९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार! जिल्ह्यांची यादी पहा येथे Ativrushti Anudan 

Ativrushti Anudan 

Ativrushti Anudan : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांना लवकरच मदत मिळणार आहे. राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जिल्ह्यांमधील १९१ तालुक्यांतील तब्बल ३६ लाख ११ हजार एकरांहून अधिक क्षेत्रातील पिकांचे पंचनामे अंतिम टप्प्यात आले आहेत. पंचनाम्याची प्रक्रिया … Read more

Kharif Pik Vima 2024: प्रलंबित विमा अखेर खात्यात जमा होण्यास सुरुवात, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Kharif Pik Vima 2024

Kharif Pik Vima 2024 : अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर खरीप हंगाम २०२४ च्या प्रलंबित पीक विम्याचे (Kharif Pik Vima 2024) वाटप सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील धाराशिव, अकोला, सोलापूर, यवतमाळ आणि इतर जिल्ह्यांमधील कापूस, सोयाबीन आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे नैसर्गिक आपत्त्यांनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा … Read more

Ativrushti Nuksan 2025 :शेतकऱ्यांसाठी दिलासा; अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या या 29 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मदत मिळणार

Ativrushti Nuksan 2025

Ativrushti Nuksan 2025 : राज्यात खरीप हंगाम 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी आवश्यक असलेले पंचनामे आता अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव … Read more