इतिहासात पहिल्यांदाच मान्सूनने ओलांडला हिमालय;भारतावर काय परिणाम होणार?Climate Change

Climate Change

Climate Change :भारतासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय हवामानाचा आधारस्तंभ असलेला नैऋत्य मोसमी पाऊस, म्हणजेच मान्सून, इतिहासात पहिल्यांदाच हिमालय पर्वतरांग ओलांडून तिबेट आणि लडाखच्या पठारावर पोहोचला आहे. हवामान बदलांमुळे घडलेली ही एक अभूतपूर्व आणि चिंताजनक घटना असून, याचे दूरगामी परिणाम होण्याची भीती हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. नेमके काय घडले? उत्तराखंडमधील डेहराडून येथील … Read more