अतिवृष्टीने कोलमडलेल्या शेतकऱ्यांना एवढे मिळणार अनुदान! ativrushti anudan 2025

Maharashtra Flood Relief

ativrushti anudan 2025 महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा एकदा निसर्गाच्या कोपामुळे संकटात सापडले आहेत. खरीप हंगामात मोठ्या कष्टाने उभे केलेले पीक अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने अक्षरशः हिरावून घेतले आहे. या नैसर्गिक आपत्तीने राज्यातील कापूस, सोयाबीन, मका आणि भात यांसारख्या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या बिकट परिस्थितीत राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला असून, … Read more