शेतकऱ्यांना दिलासा सरकार देणार शेतकऱ्यांना मदत: कृषिमंत्री ativrushti anudan

ativrushti anudan

ativrushti anudan राज्याच्या अनेक भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत, राज्य सरकार लवकरच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिवारफेरीच्या उद्घाटनावेळी बोलताना कृषिमंत्र्यांनी सांगितले की, पाऊस थांबल्यानंतर लगेचच … Read more